पंधरा कार्यकर्त्यांच्या मागणीवर निर्णय होत नाही : सरपंच गुंजाळ गुंजाळवाडी ग्रामपंचायत ‘प्रतिमा’ प्रकरण; सत्तेच्या नादात मनमानी सुरु असल्याचाही घणाघात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकशाही व्यवस्थेचा अवलंब न करता दहा-पंधराजणांनी एकत्र येवून एखाद्या गोष्टीची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करणं अवाजवी आहे.
Read more





