वाळूचोरांविरोधात जांबुतचे ग्रामस्थ आक्रमक! ग्रामसभेत तस्करी बंद करण्याचा ठराव; मुळा नदीला ग्रामस्थांचा खडा पहारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यात बोकाळलेल्या वाळूतस्करीला पोलीस आणि महसलु विभागाचे आशीर्वाद असल्याने संपूर्ण तालुक्यातील वाळूचोर मुजोर बनले आहेत. त्याचा

Read more

जांबुत बुद्रुकचे ग्रामस्थ वाळूतस्करी विरोधात एकवटले

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील वैतागलेले ग्रामस्थ वाळू तस्करीच्या विरोधात एकवटले आहेत. अवैधरित्या होणारा वाळू उपसा

Read more

जागतिक अफरातफरीतूनच देशांचा विकास दर ठरतो : करंजीकर कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या तिसर्‍या दिवशी जागतिक घडामोडींवर पडला प्रकाश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने असंख्य अफरातफरी केल्या, अशा अफरातफरीतूनच विकासाचा दर ठरविण्यात येतो. देशाचा विकास दर (जीडीपी)

Read more

‘स्वाभिमानी’चे राहुरीच्या प्रसाद शुगरवर काटा बंद आंदोलन पंचवीसशे रुपये पहिली उचल जाहीर करण्याची व्यवस्थापनाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी ऊस उत्पादकांना एफआरपी अधिक 300 रुपये याप्रमाणे कमीत कमी पंचवीसशे रुपये पहिली उचल जाहीर करावी. या मागणीसाठी

Read more

सोयाबीचा पिकअप लुटणारे दोन चोरटे गजाआड तिघा साथीदारांचा शोध सुरू; श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍याचा सोयाबीन भरलेला पिकअप लुटणारे चोरटे अटक करुन 22 क्विंटल सोयाबीन येथील शहर पोलिसांनी जप्त

Read more

मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असतानाही मागील 60 वर्षांत नोकरीत समाविष्ट करण्यात आले नाही. शासकीय

Read more

माझ्याकडे का बघतो म्हणत एकावर चाकूने हल्ला! शहरात दहशत निर्माण करणार्‍याला पोलिसांकडून अटक

नायक वृत्तसेवा, संगमनेर अतिशय वर्दळीचा परिसर म्हणून गणला जाणार्‍या पाटील चावडीजवळ सोमवारी धक्कादायक घटना घडली आहे. शहरात राहणारे दोघे तरुण

Read more

दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची शिवभक्तांची जबाबदारी ः छत्रपती संभाजीराजे अकोले तालुक्यातील देखणा विश्रामगड किल्ला महाराजांनी घेतला दत्तक

नायक वृत्तसेवा, अकोले छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींचे आदर्श विचार आजही प्रेरणा देणारे आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी

Read more