वांग्याच्या रोपात शेतकऱ्याची फसवणूक  कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी

नायक वृत्तसेवा, आश्वी  नर्सरी मालकाकडे अजय अंकुर या वांग्याच्या रोपाची मागणी केली, मात्र त्याने अजय अंकुर चे रोप न देता

Read more

निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून सुटले पाणी! आ.खताळ यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना दिलासा

नायक वृत्तसेवा, संगमनेर  संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी घेण्यात आला  असून निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले

Read more

दुर्गापुर-चिंचपूर पाझर तलाव दुरुस्तीचा शुभारंभ!  तीन गावांच्या होणार पाणी पातळीत वाढ 

नायक वृत्तसेवा, संगमनेर  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील दुर्गापुर आणि संगमनेर तालुक्यातील चिंचपूर

Read more

नवीन वीज उपकेंद्रामुळे उद्योगवाढीस चालना : ना. विखे पाटील

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर  तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील

Read more

निरोगी समाजासाठी विषमुक्त शेतीची गरज : माजी आ. डॉ. तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारत हा कृषिप्रधान देश आहे, मात्र शेतीला शाश्वत हमीभाव नसल्याने शेती तोट्यात आहे. सरकारने शेतीसाठी ठोस धोरण

Read more

मंगळवार पासून निळवंडे ओव्हरफ्लोचे कालव्यांना पाणी! जलसंपदा मंत्र्यांचे आदेश; आ.खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, संगमनेर  भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या समाधान कारक पावसामुळे भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी

Read more

चणेगाव येथे शेतकरी चर्चासत्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

 नायक वृत्तसेवा, झरेकाठी  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी महाविद्यालय लोणी, व

Read more

पाणलोटातील पावसाचा जोर मंदावला मात्र विसर्ग कायम! उत्तरनगर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी; जायकवाडीकडे पंधरा हजार क्यूसेकचा प्रवाह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पांडूरंगाच्या दर्शनाने धन्य झालेला बळराजा माघारी परतताच आषाढसरींचा मेळा जमला असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला अपेक्षित असलेला मान्सून

Read more

दुर्गा तांबे यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा! एकादशी निमित्ताने संगमनेरात २५२५ झाडांचे रोपण नायक वृत्तसेवा, संगमनेर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक मिळवला आहे. नागरिकांना आधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबर नगरपालिकेने स्वच्छतेत देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीच्यानिमित्त शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यानिमित्त रविवार तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील समता नगर, मार्केट कमिटी, पवार मळा, गंगामाई घाट यांसह विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.मैथिली तांबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला अभंग यांच्यासह शहरातील विविध महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख असलेल्या दुर्गा तांबे या अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करत असून या वाढदिवसानिमित्त यावर्षी शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले व या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी कार्यकर्ते घेत असून हा दिवस तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा झाला. चौकट : मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा फुल, झाडे याचबरोबर मोकळ्या जागेमध्ये झाडे रोपण करण्यात आले आहे. आज ही झाडे मोठी झाली असून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना या झाडांची छान गार सावली मिळत आहे.

 नायक वृत्तसेवा, संगमनेर  माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक

Read more

धरणांच्या पाणलोटात मान्सूनला ‘बळ’ चढले! रतनवाडीत साडेसहा इंच पाऊस; भंडारदर्‍यातून चार हजार क्यूसेकचा विसर्ग..

नायक वृत्तसेवा, अकोले विठू नामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेल्या हजारों पालख्या भिमेच्या वाळवंटी विसावत असताना अपेक्षेप्रमाणे राज्यात मान्सूनच्या परतीचे

Read more