मधुमक्षिका पेट्यांमुळे परागीकरणाला मिळाला वेग वीरगाव येथील शेतकर्‍याचा कलिंगडात भन्नाट प्रयोग

नायक वृत्तसेवा, अकोले उत्पादन आणि उत्पन्न या सूत्रामुळे शेतीत कमालीचे बदल झाले आहे. त्यानुसार शेतीत कीटकनाशकांचा बेसुमार वापर वाढला आहे.

Read more

भोजापूर चारीतून ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने शेतकरी आनंदी आमदार थोरातांचा पाठपुरावा; निळवंडेतूनही पाणी सोडण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने निमोण-तळेगाव पट्ट्यातील गावांना

Read more

विघ्नहर्त्याच्या उत्सवावर यंदा ‘समन्यायी’ पाणी वाटपाचे विघ्न? दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी जागल्या; जायकवाडीत अद्यापही चौदा टक्क्यांची तूट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागांना पावसाच्या लहरी स्वभावाचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात दुबार पेरण्या होवूनही

Read more

पावसाचा जोर वाढल्याने भात पिकाला जीवदान पाणलोटासह धरण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण

नायक वृत्तसेवा, राजूर बुधवारपासून (ता.६) भंडारदरा परिसरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने भात पिकाला संजीवनी मिळाली आहे. पावसाचे आगार असलेल्या घाटघर

Read more

आठ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या! अन्यथा श्रीरामपूर काँग्रेसकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील २३ हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १० हजार शेतकर्‍यांना मदत मिळाली असून

Read more

उत्तरेला वरदान ठरलेले भंडारदरा धरण अखेर ओव्हरफ्लो! सायंकाळी सहा वाजता गाठली सर्वोच्च पातळी; लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, अकोले उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा पावसाच्या लहरी स्वभावाचा फटका

Read more

कांदा खरेदीच्या निर्णयावर किसान सभेची तीव्र नाराजी निर्यात कर रद्द करून कांद्याला योग्य भाव द्या ः डॉ. नवले

नायक वृत्तसेवा, अकोले केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात कर लावल्याने राज्यात विशेष करून कांदा पट्टा असलेल्या नाशिक, अहमदनगर,

Read more

देशी जुगाड करुन बनविले आधुनिक कोळपणी यंत्र चिंचोली गुरव येथील बापलेकाने लावला अनोखा शोध

नायक वृत्तसेवा, संगमनेर ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते, फक्त त्या कल्पनाशक्तीला वाव मिळाली की ते आपोआप बाहेर येते.

Read more

‘रासेयो’ स्वयंसेवकांनी केली प्रत्यक्ष भात लागवड संगमनेर महाविद्यालयाने राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम

नायक वृत्तसेवा, अकोले ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, विद्यार्थी जीवनात शेतीविषयी आवड निर्माण व्हावी.

Read more

जी – ट्वेंटी परिषदेला पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी केले संबोधित ‘विषमुक्त भारत-सशक्त भारत’चा व्यासपीठावरून दिला नारा

नायक वृत्तसेवा, अकोले गुजरातमधील आनंद येथे नुकतीच जी-20 परिषद पार पडली. जगभरातील सुमारे 17 देशांतील सदस्यांनी या परिषदेसाठी सहभाग नोंदवला

Read more